panchayat samiti shahpura jaipur - An Overview
panchayat samiti shahpura jaipur - An Overview
Blog Article
ठाणे : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्याच्या नशिबी अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाई आहे. यामुळं महिलांना पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरपर्यंत डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते. पाणीटंचाई भासू लागलेल्या शहापूर तालुक्यातील टंचाईच्या प्रत्यक्ष निवारणाकरता मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कृती आराखड्याला मंजूरी दिली असून, १२ कोटी ६६ लाख ६० हजार रुपये निधीच्या खर्चाची तरतूद टंचाईग्रस्त गाव-पाड्यांसाठी करण्यात आली आहे.
शहापूर : कर्म इन्फ्रास्ट्रक्चर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल!
पंचायत समिती योजना राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये राबविण्यात येतात; परंतु यामध्ये काही ठिकाणी सर्व योजनांचा समावेश आहे, तर काही ठिकाणी काही योजना वगळण्यात आल्या आहेत.
भविष्य निर्वाह निधी मधून विविध प्रकारची अग्रीम मंजुर करणे.
‘या तीन राशी कमावणार अपार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा; शनीदेवाचा गुरूच्या राशीतील उदय करणार मालामाल
त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही; प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय, म्हणाली, “माझ्या आनंदावर विरजण…”
१५ वाजता मुंबईला जाण्यास निघणार होती. मे १८५४ ते नोव्हेंबर १८५५ या कालावधीत कल्याण-वासिंद रेल्वे मार्ग पूर्ण होवून आदिवासी-जंगलपट्टीचा प्रदेश असणारया शहापूर तालुक्यात रेल्वे आली त्याला १५० वर्ष पूर्ण झाली आहेत. शहापूर तालुक्यातील विहीगाव-ईहेगावचा पूल हा त्यावेळचा चमत्कार मानला जात होता.
ठाणे : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्याच्या नशिबी अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाई आहे. यामुळं महिलांना पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरपर्यंत डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते. पाणीटंचाई भासू लागलेल्या शहापूर तालुक्यातील टंचाईच्या प्रत्यक्ष निवारणाकरता मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कृती आराखड्याला मंजूरी दिली असून, १२ कोटी ६६ लाख ६० हजार रुपये निधीच्या खर्चाची तरतूद टंचाईग्रस्त गाव-पाड्यांसाठी करण्यात आली आहे.
कोकण विभागातील जिल्हाधिकारी कोकण विभागातील उपविभागीय अधिकारी
दस्तऐवज / यादी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा
३. शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडणे.
१७ जागांपैकी १० जागा जिंकून सत्ता केली काबिज
'शहापूर तालुक्यातील २५ गांवपाडे तहानलेली' या मथळ्याखाली लोकमतने ३० मार्च रोजी प्रसिद्ध करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकार्यांनी रविवारी शहापूरचा ग्रामीण, दुर्गम भाग गाठला आणि पाणी टंचाईग्रस्त गांवपाड्यांची पहाणी केली. दरम्यान त्यांनी शहापूर पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेऊन प्रशासनाची कान उघडणी केली. यावेळी टँकर ग्रस्त ९१ गाव पाड्याची माहिती उघकीस आली.
कोकणातील काजू बोंडावर प्रकिया उद्योग सुरू करण्याचा अभ्यास करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्यासह अधिकारी ब्राझील दौऱ्यावर